SugarToday

SugarToday

आयसोब्युटेनॉल : भारताच्या इंधन सुरक्षेचे नवे अस्त्र

Isobutanol can save India's Energy Industry

जेव्हा जागतिक कच्च्या तेलाचे बाजार अस्थिर होतात, तेव्हा किण्वन-जन्य अल्कोहोल भारताच्या ९० लाख कोटींच्या वाहतूक अर्थव्यवस्थेला मोठ्या धक्क्यांपासून वाचवू शकते. १. डिझेलचे महत्त्व आणि आयात अवलंबित्व भारतात दररोज लाखो ट्रक, ट्रॅक्टर आणि औद्योगिक यंत्रे डिझेलवर चालतात. प्रत्येक बॅरल कच्च्या तेलातून…

अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज

Nisargdatta Maharaj

आज शुक्रवार, एप्रिल १७, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २७, शके १९४८सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त: १८:५६चंद्रोदयचंद्रोदय नहीं चंद्रास्त : १८:५२शक : १९४८संवत्सर :पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्षकृष्ण पक्षतिथि : अमावस्या – १७:२१ पर्यंतनक्षत्र :…

साखर उद्योगासाठी डिजिटल क्रांती आणि कुशल मनुष्यबळ अनिवार्य; मंगेश तिटकारे यांचा मोलाचा सल्ला

Mangesh Titkare being felicitated by Prashant Paricharak

पंढरपूर: “साखर कारखानदारी सध्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. केवळ गाळप क्षमता वाढवण्याच्या ‘रॅट रेस’मध्ये न पडता, आता तंत्रज्ञानाची जोड आणि मनुष्यबळाचे कौशल्य विकास (Skill Development) केल्याशिवाय हा उद्योग तग धरणार नाही. विशेषतः सहकारी कारखान्यांनी आपला अवाढव्य आणि अकुशल कर्मचारी…

…तर साखर उद्योग तग कसा धरणार; डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी मांडली व्यथा

Dr. Yashwant Kulkarni at Pandurang Sugar

पंढरपूर: “साखर उद्योग सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. विशेष म्हणजे, यावर्षी ज्या कारखान्यांनी जास्त गाळप केले आहे, त्यांना तितकाच जास्त ‘प्रति टन तोटा’ सहन करावा लागत आहे. साखर उद्योगाचा हंगाम पूर्वीच्या १६० दिवसांवरून आता १०० दिवसांवर आला असून, भविष्यात…

सीबीजी प्रकल्प ३०० दिवस कसे चालतील : शिरगावकरांनी सुचवले नवे ‘बिझनेस मॉडेल’

Sohan Shirgaokar of Ugar Sugar being felicitated at Pandurang Sugar

पंढरपूर : “साखर कारखानदारी ही एकेकाळी ग्रामीण भागातील एक स्वतंत्र आणि समांतर अर्थव्यवस्था होती. मात्र, आज ही व्यवस्था पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असून कारखानदारांच्या हातात काहीही उरलेले नाही. अशा स्थितीत साखर उद्योगाला टिकवायचे असेल, तर प्रत्येक कारखान्याने स्वतंत्र गुंतवणूक करण्याऐवजी जिल्हा…

गाळप क्षमता वाढवण्याचा लाभ कारखान्यांना नव्हे, तर सल्लागारांना : संजय खताळ

Sanjay khatal beding felicitated by Prashant Paricharak at Pandurang Sugar Event.

पंढरपूर: “महाराष्ट्रातील साखर उद्योग सध्या अत्यंत गंभीर वळणावर उभा आहे. प्रति क्विंटल साखर उत्पादनाचा खर्च ४,६०० ते ४,७०० रुपयांच्या घरात असताना, प्रत्यक्ष विक्री मात्र ३,७०० रुपयांनी होत आहे. परिणामी, कारखान्यांना प्रति क्विंटल ३०० रुपयांचा ‘नगद तोटा’ सहन करावा लागत असून,…

E20 हे केवळ सुरुवात आहे, आता भारताने E50 चे लक्ष्य ठेवावे : समीर सोमय्या

Sameer Somayya, Godawari Bio Refineries

‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे (GBL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांची इंधन क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर आधारित एक विशेष मुलाखत दिली आहे: भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले असून, १ एप्रिल २०२६ पासून देशभर हे इंधन अनिवार्य…

नवीन उद्योजकांसाठी पाच दिवसांची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

Mangesh Titkare Interview on Agri Export and Opportunities for Youngsters

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे (MCDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे यांची ‘कृषीमाल निर्यात आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर दूरदर्शनसाठी कृषी क्षेत्रातील जाणकार हेमंत जगताप घेतलेली विशेष मुलाखत विशेष मुलाखत: कृषीमाल निर्यातीतून समृद्धीकडे – तरुणांसाठी सुवर्णसंधी श्री. मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक,…

कृष्णा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ : चेअरमन भोसले

Krishna Sugar Roller Pujan by Suresh Bhosale

२०२६-२७ हंगामासाठी मिल रोलर पूजन उत्साहात… कराड : सभासदांच्या आणि कामगारांच्या चांगल्या सहकार्यामुळे या हंगामात कृष्णा कारखान्याने विक्रमी गाळप केले. येत्या काळातही कृष्णा कारखान्याचा विकास आणि सभासदांचे हित हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी केले.…

Select Language »