Tag sugar industry news and updates

गोडव्याला युद्धाची झळ!

Sugar industry bear the brunt of war- Sugartoday Editorial

संपादकीय भारतातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता आपल्या अंतिम टप्प्याकडे झुकू लागला आहे. यंदाचा हंगाम केवळ उत्पादनाच्या विक्रमांसाठीच नाही, तर जागतिक भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत ऊर्जा धोरणांमधील बदलांमुळेही विशेष चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्रातील…

कचऱ्यातून कांचन: बगॅस ठरणार बायोफ्यूएलचे भविष्य!

Dilip Patil Writes on Bioenergy opportunity for Sugar Industry

लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने आता अद्ययावत ‘ऊर्जा केंद्रांत’ रूपांतरित होत आहेत. अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) क्षेत्रात ही एक सुवर्णसंधी आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रवासात…

Why Your Leftover Sugarcane Stalks Are the Future of Biofuel

Dilip Patil Article -waste to Treasure

Turning Trash into Treasure –By Dilip Patil India’s sugar mills are on the cusp of a major transformation, evolving from simple sugar producers into advanced energy hubs. This is a massive opportunity for the renewable energy sector. However, this ambitious…

97.5 लाख मे. टन साखर उत्पादन

Sugar Market Report

१३८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला पुणे : महाराष्ट्रात २०२५–२६ ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून २१० साखर कारखान्यांपैकी १३८ कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण साखर उत्पादन ९७५.२२ लाख क्विंटल म्हणजेच…

शुगरटुडे Info ग्राफिक्स

Sugar Prices

साखर गाळप हंगाम २०२५-२६: विश्लेषणात्मक डॅशबोर्ड 🌾 शुगर-इनसाईट २०२६ सांख्यिकी इथेनॉल क्रांती जागतिक प्रभाव साखर गाळप हंगाम २०२५-२६: आव्हाने आणि संधींचा संगम सध्या सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामाचा उत्तरार्ध हा विक्रमी उत्पादन, इथेनॉल धोरणातील ऐतिहासिक स्थित्यंतरे आणि इराण युद्धासारख्या जागतिक…

श्रीनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेची शपथ

Industrial Safety Week at Shrinath Mhaskoba sugar

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम पुणे – ‘कार्य आमचे सुरक्षित आचरणाचे. ध्येय आहे शून्य अपघातचे’ अशी घोषणा करीत श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्या सर्व कर्मचार्‍यांनी सुरक्षेची शपथ घेतली आहे. भारतामध्ये दरवर्षी 04 मार्च ते दि. 11 मार्च या कालावधीमध्ये औद्योगिक सुरक्षितता…

पेट्रोलियम लॉबीच्या दबावाला बळी पडणार नाही : नितीन गडकरी

Nitin Gadkari at IFGE

आयातमुक्त भारत आणि समृद्ध शेतकरी हेच आमचे ध्येय; गडकरींचे रोखठोक प्रतिपादन पुणे: “भारत सध्या आपली ८६ टक्के ऊर्जा आयात करतो, ज्यावर देशाचे २२ लाख कोटी रुपये खर्च होतात. हे प्रचंड परकीय चलन वाचवून देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘इंपोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह…

‘शुगरटुडे’च्या विशेषांकाचे नितीन गडकरी यांच्याकडून कौतुक

Nitin Gadkari and Nandkumar Sutar

पुणे : ‘शुगरटुडे’ मासिकाने गेल्या दिवाळी निमित्त प्रकाशित केलेल्या ‘शतकोत्तर सहकाराची वाटचाल’ या विशेषांकाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी कौतुक केले. या अंकामध्ये श्री. गडकरी यांचा सहकारावर सखोल चिंतन करणारा खूप उत्तम लेख आहे. पुणे…

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांनी वाढणार: आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६

Economic Survey of Maharashtra 2025-26

मुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. हा वाढीचा दर देशाच्या सरासरी ७.४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज:…

सोमेश्वर कारखान्याकडून विक्रमी गाळप

Someshwar Sugar

११.७९ टक्के उच्चांकी उतारा, १३.३१ लाख क्विंटल साखरनिर्मिती पुणे – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस टंचाईच्या परिस्थितीत ११ लाख टन गाळपाचा टप्पा पार करीत उत्तम कामगिरी नोंदवली आहे. कारखान्याने आतापर्यंत ११ लाख ३५ हजार टन ऊस गाळप पूर्ण केले असून,…

Select Language »