ब्लॉग

राज्यात ८१ लाख टन साखर उत्पादन, गाळप हंगाम अखेर संपला

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या परवाच्या घोषणेबरोबरच राज्यातील साखर हंगाम अखेर आटोपला असून, सुमारे ८१ लाख टन (८०.९४८) साखर उत्पादन झाले आहे. अनेक अडचणींना तोंड देत सर्वाधिक काळ चालणारा आणि विक्रमी गाळप करणारा श्री विघ्नहर कारखाना एकमेव ठरला…

कुटुंब (परिवार) दिवस

Family Day 2025

आज गुरुवार, मे १५, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २५, शके १९४७सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:०६चंद्रोदय : २१:३८ चंद्रास्त : ०७:४३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

संरचनात्मक सुधारणा आणि धोरणात्मक हस्तक्षेप करण्याची वेळ

P G Medhe Article on Sugar industry revitalization

महाराष्ट्रातील ग्रामीण आर्थिक परिवर्तनाचे एकेकाळी एक शक्तिशाली इंजिन असलेला सहकारी साखर उद्योग सध्या अभूतपूर्व आव्हानांना तोंड देत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या सामुदायिक मालकी आणि लोकशाही शासन व्यवस्थेत रुजलेले, अनेक सहकारी साखर कारखाने आता हळूहळू खाजगी मालकीकडे वळत आहेत. काही प्रकरणांमध्ये बाजार शक्तींमुळे…

A Call for Structural Reforms and Policy Intervention

P G Medhe's Article

            The cooperative sugar industry, once a powerful engine of rural economic transformation in Maharashtra, is currently facing unprecedented challenges. Rooted historically in community ownership and democratic governance, many cooperative sugar factories are now witnessing…

छत्रपती संभाजी महाराज

Chhatrapati Sambhaji Maharaj

आज बुधवार, मे १४, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २४, शके १९४७सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:०६चंद्रोदय : २०:४४ चंद्रास्त : ०६:५४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

खांडसरी कारखानदारांना आता १४ दिवसांत ऊस बिल देणे बंधनकारक

Khandsari Sugar industry

गूळ, साखरेच्या खांडसरीला एफआरपी कायदा लागू पुणे : देशात गूळ व साखर तयार करणाऱ्या ३८३ खांडसरी कारखान्यातून शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊस दर आणि साखर उत्पादनाचा अंदाज लागण्याकरिता यापुढे त्यांना एफआरपी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता खांडसरी कारखानदारांना १४ दिवसांत…

बाळासाहेब थोरात यांच्यावर अध्यक्ष पदाची धुरा

उपाध्यक्षपदी पांडुरंग घुले; एकमताने पदाधिकाऱ्यांची निवड अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या कारखान्याची…

कोल्हापुरी गुळ बंद होण्याच्या मार्गावर

jaggery Market

गुऱ्हाळघरांना घरघर; जिल्ह्यात केवळ ९० गुऱ्हाळघरे शिल्लक आहेत कोल्हापूर  : गुन्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या गुळाची जगात ख्याती आहे. मात्र, गुळाच्या दरातील चढ-उतार, मजूर टंचाई व व्यापाऱ्यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळला आहे. साखर कारखाने हमी भाव देत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी…

चांगल्या सह. बँकांकडे सरकारी खाती देणार : फडणवीस

MSC Bank Devendra Fadnavis

सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा धाडसी सुधारणा प्रस्ताव मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक मोठा पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले की उच्च कार्यक्षमतेची नोंद असलेल्या सहकारी बँकांना शासकीय खाती हाताळण्याची संधी देण्याचा विचार राज्य…

सहकार क्षेत्र बळकटीसाठी व्यापक कायदा करा : गडकरी

MSC Bank Book Release

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी कंपनी कायदा आणि सहकार कायद्याच्या तरतुदी समाविष्ट असलेला एक व्यापक कायदा तयार करण्याचा सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला. त्यांच्या मते, या कायद्यामुळे गरजू…

चुकीची कामे करून सत्ताधारी पक्षात जाणाऱ्यांवर कारवाई आवश्यक : अजितदादा

MSC Bank Event Mumbai

मुंबई : “सहकार क्षेत्रात बेकायदेशीर कामे करून नंतर सत्ताधारी पक्षात प्रवेश घेणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी.” अशी मागणी अजित पवार यांनी केली. १२ मे १८७५ रोजी पुण्याजवळील सुपे येथे सावकार आणि  ब्रिटिशांच्या रयतवारी पद्धतीविरुद्ध शेतकऱ्यांनी उठाव केला. त्याला दख्खनचा उठाव…

‘विघ्नहर’चा हंगाम चालला 167 दिवस

Satyashil sherkar

9,91,101 साखर पोती उत्पादन : चेअरमन सत्यशीलदादा शेरकर पुणे : जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६चा गळीत हंगाम संपला आहे. यंदा हा कारखाना तब्बल १६७दिवस चालला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण…

गेवराई तालुक्यात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ

sugarcane control order changed

जातेगाव : गेवराई तालुक्यात मागील वर्षात पाऊसकाळ चांगल्या प्रकारे झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी, तलवाडा, जातेगाव, टाकरवण या पट्ट्यामध्ये ऊस लागवड जास्त प्रमाणात दया देली आहे. परिणामी क्षेत्र राहिल्याचे दिसते. हा भाग…

सहकार कायद्यात आवश्यक ते बदल करणार – फडणवीस

devendra fadanvis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : राज्यात सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना एकच कायदा आणि सारखेच नियम लागू आहेत. पण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांच्या आवश्यकता वेगळ्या आहेत. त्यामुळे वित्तीय संस्था, कृषी प्रक्रिया संस्था अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडित सहकारी संस्थांसाठी त्या…

दौलत  कारखान्याला कर्जातून मुक्त करण्यात यश

चंदगड : दौलत कारखान्याला जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करण्यात यश आले आहे. तासगावकर शुगर्सच्या काळातील शिल्लक एफआरपीही महिनाभरात देणार असल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज कारखाना कार्यस्थळावर मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून…

सह. साखर कारखान्यांच्या अडचणींबाबत आयोग स्थापन करा : पवार

MSC Bank 150 symposium

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती आणि त्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने आयोग नियुक्त करावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार…

शेखर गायकवाड -वाढदिवस

“यशदा”चे अतिरिक्त महासंचालक , निवृत्त साखर आयुक्त , ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवून , आपल्या कामाचे वेगळे मॉडेल निर्माण करणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात…

ऊस शेतीसाठी AI करिता साखर संघाची राज्यव्यापी मोहीम

Baramati ADT AI article Dilip Patil

पुणे : ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI (एआय) चा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मैदानात उतरला असून, कार्यशाळा घेतल्या जात आहेत. सध्याचे ऊस लागवड तंत्र जुनाट असल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे गाळपाचे दिवस…

शाश्वत विकास आणि समावेशक समृद्धीसाठी हे करण्याची गरज ….

P G Medhe Article

–पी. जी. मेढे भारताची ऊस अर्थव्यवस्था देशभरातील ५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आणि शेकडो साखर कारखान्यांना आधार देते. बदलत्या हवामान परिस्थिती, वाढत्या इनपुट खर्च आणि वाढत्या जागतिक स्पर्धेमुळे, भारतातील ऊस शेती आणि प्रक्रिया क्षेत्रांना उत्पादकता, नफा आणि शाश्वतता सुनिश्चित करणाऱ्या आधुनिक…

आज बुद्ध पौर्णिमा

Buddh Pournima

आज सोमवार, मे १२, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २२, शके १९४७सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:०५चंद्रोदय : १८:५५ चंद्रास्त : चंद्रास्त नहींशालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

…अन्यथा कारखान्यांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता

sugar factory

विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांची माहिती शिराळा :  भारतीय साखर उद्योग महत्वाच्या टप्प्यावर आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या साखर कारखान्यांची कार्यक्षमता देखील सुनिश्चित केली पाहिजे. अनेक वेळा उसाच्या रास्त किंमत वाढवूनही, साखरेची किमान विक्री किंमत…

भोगावती कारखान्याच्या वतीने रोजगार मेळावा

Bhogawati Sugar

राशिवडे : काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शाहूनगर परिते, ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळावा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. या मेळाव्याला कोल्हापूरसह कागल, शिरोली, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींतील १६…

थकित ऊस बिल द्या, अन्यथा आत्मदहनाचा इशारा

Sugarcane co-86032

अणदूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील ऊसबील अद्यापही दिले नाही. ऊसबील तात्काळ द्यावे अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा अणदूर येथील शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांना निवेदन देऊन दिला आहे. या निवेदनात म्हटले की, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी कारखान्यास गाळपासाठी…

जे. कृष्णमूर्ती

J Krishnamurti

आज रविवार, मे ११, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २१, शके १९४७सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:०४चंद्रोदय : १८:०४ चंद्रास्त : ०५:३१, मे १२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल…

Select Language »