मुख्य बातम्या

आणखी महत्त्वाचे

पश्चिम महाराष्ट्र

Ajinkyatara Sugar.

‘अजिंक्यतारा‘मुळे हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले: डॉ. फाळके

Jun 13, 20242 min read

सातारा – अजिंक्यतारा कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पीक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते, असे मत पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील माती व जल…

मार्केट

हॉट न्यूज

Krishna Sugar Election- Bhosale group secures lead

कृष्णा कारखान्यावर भोसले गटाचेच पुन्हा वर्चस्व

सहकार पॅनेलची विजयाची हॅटट्रिक कराड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने मोठी आघाडी मिळवून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रेठरे बुद्रुक येथे भव्य विजयी रॅली काढण्यात आली…

आजचा दिवस

Articles/News (English Section)

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ…
Select Language »