मुख्य बातम्या
आणखी महत्त्वाचे
पश्चिम महाराष्ट्र
कारखान्यांची घडी कशी विस्कटली?
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला,…
मराठवाडा
शेतकरीहितासाठी कारखाना सुरू झाल्याचे समाधान : पंकजा मुंडे
परळी वैजनाथ : शेतकरी हितासाठी आता कारखाना सुरू झाला आहे. याचे समाधान मानत ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या रूपाने वैद्यनाथ साखर कारखान्याचा पुनर्जन्मच झाल्याची भावना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे…
विदर्भ
उसापासून निर्मित डांबराचा रस्ता, गडकरींच्या हस्ते लोकार्पण
नागपूर: ऊस, धान, मका आदींच्या टाकाऊ घटकांपासून (बायोवेस्ट) डांबरी रस्त्याप्रमाणेच उत्तम रस्ता तयार करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. नागपूर जिल्ह्यातील मनसरजवळ बांधण्यात आलेला भारतातील हा पहिला बायो-बिटुमेन…
मार्केट
हॉट न्यूज

२५ हजार कोटींचा घोटाळा : पवार, देशमुख, खोतकर आदींसह १७ जण निर्दोष; ईडीचे प्रकरण बंद








Articles/News (English Section)









साखर उद्योगासाठी डिजिटल क्रांती आणि कुशल मनुष्यबळ अनिवार्य; मंगेश तिटकारे यांचा मोलाचा सल्ला





















































